logo

   अश्वगंधा

          अश्वगंधा
      वालपर कंपनीचे अश्वगंधा हे टॅबलेट शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेले आहे.शरिरातील नसा, नर्व्हस सिस्टिम संबंधित समस्या तसेच मानसिक तणावासाठी उपयोगी आहे.आज काल जग ऐवढे धावपळीचे झाले आहे की मुल धड बोलताही येत नाही तेव्हा पासून तर वयोवृध्दांपर्यंत सर्वच तणावाचे जिवन जगत आहेत.त्यामुळे बरेच तरुण मुले, वयोवृद्ध मानसे डिप्रेशन मध्ये जात आहेत.थोडे ही टेंशन ते सहन करु शकत नाहीत.त्यामुळे मेंदुंचे विकार वाढले आहेत.बरेच 65-70 वयोगटातील मानसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडललेले आहे.ते स्वतः शिच बडबड करीत असतात.कोणी काही सांगितले तर त्यावर विश्वास ठेवत नाहीत.हट्टीपणा करतात.नेहमी चिडचिड करीत असतात.थोड्या थोड्या कारणांवरून भांडणं करतात.आजकाल मुले पण हट्टी व रागिट आहेत.त्यांच्यासाठी ह्या गोळ्या उपयोगी आहेत.या गोळ्यांचे सेवन केल्याने तणाव सहन करण्याची शक्ती मेंदुला येते.आज काल च्या आहारात पोषक तत्वांची कमी आहे.त्यामुळे मेंदुला पोषक तत्वे मिळत नाही म्हणून मेंदू कमजोर झालेले आहेत.त्यामुळे मेंदू मधील पेशी मरण पावत आहेत.ब्रेन क्रोनिक डिजिज,इल्जायमर, डिप्रेशन सारखे आजार वाढले आहेत.ह्या गोळ्या न्युरोप्रोटेक्टिव्ह, डिप्रेशन कमी करणाऱ्या व चिंता मिटविणाऱ्या आहेत.शारिरीक व मानसिक रित्या मजबूत ठेवतात.जर सेक्सुअल डिसऑर्डर असेल तर हार्मोन्स चे सिक्रेशन वाढवितात,प्रजनन क्षमता वाढवितात.रोग प्रतिकारक शक्ती वाढवितात.शरिराचे स्नायू बळकट करतात.शरिरातील सुजन कमी करतात.सडपातळ व्यक्तींचे वजन वाढवितात.त्वचा तजेली होण्यासाठी सकाळ संध्याकाळ एक एक गोळी पाणी किंवा दुधात घ्यावी त्यामुळे केसांचे आरोग्य पण सुधारते.फक्त अश्वगंधा गर्भवती व बाळंत झालेल्या महिलांनी घेऊ नये परंतु बाळंत झालेल्या महिलेला दुध येत नसेल तर अश्वगंधा व शतावरी
टॅबलेट मिक्स करून दिली तरी चालेल.
          वालपर कंपनीची ईंटलीगेट ही कॅप्सुल पण मानसिक स्वास्थ्यासाठी बनविलेली आहे.तीच्यामध्ये अश्वगंधा,ब्राम्ही,शंकपुष्पी आहे.या गोळी मध्ये फक्त अश्वगंधा आहे.मानसिक दृष्ट्या हतबल लोकांनी दोन्ही गोळ्या सोबत घेणे जरुरी आहे.ज्या लोकांना शुगर आहे त्यामधील 85% लोकांना मेंदू संबंधित विकार आहेत.वालपर कंपनीचे आशुका प्लस सिरप मध्ये पण अश्वगंधा आहे.ते पण ब्रेन टॉनिक आहे.न्युरॉन सिस्टम मजबूत करते.45 वर्षे वयावरील प्रत्येकाने ते दररोज घेतले पाहिजे.अश्वगंधा टॅबलेट मुल्यवान थॉयराईड ग्रंथी ला मॅन्युअल करते सिक्रेशन पुर्ववत करते.
       अश्वगंधा टॅबलेट ची बॉटल ची किंमत 500 रु.आहे.त्यामध्ये एकुण 120 गोळ्या आहेत.सकाळ संध्याकाळ एक घेतल्यास दोन महिने चालतात.
इंटलिगेट कॅप्सुल 300 रु.ला 30 कॅप्सुल आहेत.सभासदांसाठी40% ते 50% ची सुट आहे.
अधिक माहिती व औषधी साठी मो.नं 9011952671
श्री गजानन आयुर्वेदा एजन्सी ,डोणगाव ता.मेहकर , जिस.बुलढाणा*

0
99 views